Tags :अमृत भारत योजनेतून मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा कायापालट

महानगर

अमृत भारत योजनेतून मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा कायापालट

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील वीस रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याची सुरूवात २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.४५ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी भारतातील ५५४ हून अधिक रेल्वेस्थानकामधील विविध विकासकामे तसेच १५०० रोड ओव्हर ब्रीज आणि भुयारी मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. या योजनेतून खालील कामांचा समावेश आहे —+ मध्य रेल्वेच्यादेखील 12 स्थानकांचा […]Read More