Tags :अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा

राजकीय

अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी, ‘आऊट ऑफ वे’ जाऊन हे काम करावे लागले तर त्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा. जनहिताच्या प्रत्येक कार्यात शासन तुमच्यासोबत आहे. आपत्ती निवारण, पुरग्रस्तांच्या […]Read More