Tags :vineyards ruied due to rains

पश्चिम महाराष्ट्र

पावसाने द्राक्षबागा झाल्या आडव्या…

सांगली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका पूर्व भागाला गारपीटीने झोडपले, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. vineyards ruied due to rains परवा झालेला पाऊस आणि नुकसानीचे पंचनामे करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तासगाव तालुक्यात मनेराजुरी, योगेवाडी, सावळज,सिद्धेवाडी, पेड या भागाला वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीने झोडपले. सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान ही गारपीट झाली. […]Read More