Tags :The people who usurped power were torn apart by the judiciary

ट्रेण्डिंग

सत्तेसाठी हपालेल्या लोकांची न्यायालायाने चिरफाड केली

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा निकाल नसून लोकशाहीच्या भवितव्याचा आहे. सर्वोच्च न्यायलाने आजच्या निकालात सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडं नागडं राजकारण याची पूर्णपणे चिरफाड केली आहे. राज्यपाल महोदयांची भूमिका अयोग्य होती हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचं ही वस्त्रहरण न्यायालयानं केलं आहे. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय […]Read More