Tags :Tensions rise on India-Bangladesh border

देश विदेश

भारत-बांगलादेशच्या सीमेवर वाढला तणाव

ढाका, दि. १६ : भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष चालू असताना आता दुसरीकडे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. भारत सीमेवरून काही लोकांना बांगलादेशच्या सीमेत पाठवत आहे, असा आरोप करत बांगलादेशने सीमेवर गस्त वाढवली आहे. याच कारणामुळे सध्या बांगलादेशने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय नागरिकत्त्व नसलेल्या लोकांना भारताकडून बांगलादेशमध्ये पाठवले जात असल्याचा दावा […]Read More