Tags :Sugar mills exhausted farmers' FRP of 12 thousand crores

ऍग्रो

साखर कारख्यान्यांनी थकवली शेतकऱ्यांची १२ हजार कोटींची FRP

पुणे, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ऊस गाळप हंगाम संपून दोन महिने उलटले, तरीही राज्यातील निम्म्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्याना पूर्ण एफआरपी दिली नाही. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल १२ हजार ४०० कोटी रुपये थकवले आहेत. एफआरपी ही केंद्राने ठरवलेली बेंचमार्क किंमत आहे. त्याच्यापेक्षा कमी किमंतीमध्ये कोणताही साखर कारखाना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी […]Read More