Tags :Farmers in crisis due to rains

ऍग्रो

पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात

पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाचा सलग बारा ते पंधरा दिवस खंड पडल्यामुळे राज्यतील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके कोमेजू लागली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे टाकल्याने तो अडचणीत आला आहे .Farmers in crisis due to rains राज्यात अनेक ठिकाणी खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या, मात्र पावसा अभावी माळरानावरील पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत. दोन […]Read More