Tags :Dharashiv

ऍग्रो

धाराशिव जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतशिवारांची केली मुख्यमंत्र्यानी पाहणी

धाराशिव, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आमच्या सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे म्हणून आम्ही स्वतः बांधावर शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर भेटायला आलो असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे, हे सरकार मायबाप शेतकऱ्यांचा आहे ,शेतकरी अन्नदाता आहे, बळीराजा आहे, या बळीराजावरचा संकट दूर होऊ दे असा आपण अयोध्येतील रामाला आणि तुळजाभवानीला साकडं घातला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री […]Read More

Breaking News

अखेर छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव झालेच

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही नावे बदलण्याचा वर्षानुवर्षे भिजत राहिलेला पेच आता सुटला आहे. औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने आज मंजुरी दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र व केंद्रीय मंत्री […]Read More