Tags :Congress resolved to stand firmly with the farmers in the Raipur session.

Featured

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा रायपूर अधिवेशनात काँग्रेसचा संकल्प.

रायपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला उद्ध्वस्त केले […]Read More