Tags :CBI ने निवडून दिलेले

महानगर

महाराष्ट्रातील सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचे सरकार कटकारस्थान करुन पाडले आणि त्यांचे सरकार स्थापन केले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाचा पराभव केला आणि काँग्रेसला बहुतमताने निवडून दिले. महाराष्ट्रातील सरकार ही जनतेने निवडून दिलेले नसून ED, CBI चे सरकार आहे असा घणाघात करत आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट […]Read More