Tags :Advance irrigation

ऍग्रो

शेतीसिंचनाचे कठीण काम,मनुष्यबळा शिवाय शक्य…

वाशीम, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती आर्थिक दृष्ट्या फायद्याची होण्याकरिता शेती ओलीताखाली असावी लागते. मात्र आज मनुष्यबळ व इतर संसाधना अभावी पिकांना ओलित करण्याचे काम कठीण होऊन बसले आहे. गहू, हरभरा यासारख्या पारंपरिक पिकांना ठिबक द्वारे पाणी देणे शक्य नसून तुषार सिंचन करायचे झाल्यास ठराविक वेळे नंतर तुषारसंच एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवावे […]Read More