Tags :Aaditya Thackery Aurangabad Visit

मराठवाडा

स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार

औरंगाबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत . आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं . यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला . Aaditya Thackery Aurangabad Visit राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना […]Read More