Tags :Aaditya Thackery

राजकीय

अत्याचार थांबवा आणि संवाद साधा

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारसू येथे सुरु असणारी खोके सरकारची दडपशाही अतिशय दुर्दैवी आहे आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र गायब आहेत. निसर्गसंपन्न कोकण जपणाऱ्या भूमिपुत्रांवर हे रावणराज्य चालवणारे सरकार पोलीसांकडून वार करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे.. पहिल्यांदा हा […]Read More