Tags :सरकारने तातडीने ‘काजू बी’साठी हमीभाव जाहीर करावा

ऍग्रो

सरकारने तातडीने ‘काजू बी’साठी हमीभाव जाहीर करावा

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नैसर्गिक आपत्तीमुळे काजू उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होत असतानाच व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीला योग्य दर मिळत नाही. काजू उत्पादकांचे शोषण थांबविण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणाला चाप लावून ‘काजू बी’साठी 160 रुपयांचा हमी भाव जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी […]Read More