Tags :विद्यार्थ्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीचे विविध उपक्रम हाती घेतले

पर्यावरण

विद्यार्थ्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीचे विविध उपक्रम हाती घेतले

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): औद्योगिक वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची समस्या आहे. कधी ध्वनी तर कधी वायू प्रदूषण वाढत आहे. नदी नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडले जात असल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर अंबड येथील जितमाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीचे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सीड बॉल, झाडांना राखी बांधणे, पर्यावरण थीमवर […]Read More