Tags :वादळी वाऱ्याने आंबे गळाले; शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

गॅलरी

वादळी वाऱ्याने आंबे गळाले; शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

बीड, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मागील तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असून शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि आंब्याचे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बीड जिल्ह्यातील ममदापुर येथील शेतकरी चंद्रशेखर मामडगे यांच्या शेतात असलेल्या ७० ते ८० झाडांचे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबे गळून पडले असल्याने जवळपास ३ लाखांचे नुकसान […]Read More