Tags :राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी

महानगर

राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 6 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने गायरान धारकांच्या अतिक्रमण केलेल्या जमिनी निष्कासित करण्याचा जो निर्णय दिलेला आहे . या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा , या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडों रहिवाशी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसले आहे. भुमिहीन गायरान हक्क संघर्ष समीतीचे संस्थापक […]Read More