Tags :मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे झाले ते जाहीर करा

राजकीय

मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे झाले ते जाहीर

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासला आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ असे सांगत कुणबी प्रमाणपत्र वाटून ओबीसी आरक्षणाला धक्का लावला. महाराष्ट्रात नेमके काय […]Read More