Tags :मिरवणूकीत वीजेच्या झटक्यानं २ जणांचा मृत्यू

महानगर

मिरवणूकीत वीजेच्या झटक्यानं २ जणांचा मृत्यू, तर ४ गंभीर

पालघर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातल्या विरार भागातील कारगिल नगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकी दरम्यान वीजेचा झटका लागल्यानं 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विरारच्या कारगिल नगर मधल्या बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त […]Read More