Tags :महाराष्ट्र सत्ता संघर्ष

देश विदेश

सरन्यायाधीशानी सुनावले राज्यपालांना खडे बोल

दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान आज सरन्यायाधीस न्या. चंद्रचूड यांनी तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिके बद्दल कठोर ताशेरे ओढले. पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं म्हणजे सरकार पाडण्यात वाटा उचलणं किंबहुना पक्ष फोडण्यात मदत करणं. राज्यपालांनी अशा कृतीपासून दूर राहावं किंबहुना […]Read More