Tags :मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सरकारचा मदतीचा हात

Featured

मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सरकारचा मदतीचा हात

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये परिस्थिती तणावाची आहे, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिकायला असून ते तणावात असल्याने राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली. Government’s helping hand to Maharashtra students in Manipur स्थानिक तणावामुळे विद्यार्थी चिंतित होते,या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला, देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्याशी […]Read More