Tags :भारत जोडो यात्रा जनतेच्या चिंतेची यात्रा!

महाराष्ट्र

भारत जोडो यात्रा जनतेच्या चिंतेची यात्रा!

नांदेड, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड आहे. ही यात्रा ‘मन की बात’ ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया […]Read More