Tags :भारताने जिंकला T20 वर्ल्ड कप

ट्रेण्डिंग

भारताने जिंकला T20 वर्ल्ड कप, 7 धावांनी सनसनाटी विजय

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत ICC T20 विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरून इतिहास घडवला. एका टप्प्यावर पराभूत होताना दिसत असतानाही हार्दिक पांड्याने हेन्रिक क्लासेनला बाद केल्याने आणि सूर्यकुमार यादवचा खेळ बदलून टाकणारा झेल टीम इंडियाच्या बाजूने फिरला. त्यानंतर गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय […]Read More