Tags :बोर्लीपंचतनमध्ये प्राचीन वृक्षाची कत्तल

पर्यावरण

बोर्लीपंचतनमध्ये प्राचीन वृक्षाची कत्तल

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकार वृक्षारोपण उपक्रम राबवत आहे. पन्नास वर्षे किंवा त्याहून जुनी झाडे प्राचीन वृक्ष म्हणून ओळखली जातात. मात्र, असे प्रयत्न करूनही वृक्ष व पर्यावरणाबाबत लोकांच्या उदासीनतेमुळे असंख्य झाडे नष्ट होत आहेत. अशीच एक घटना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे नुकतीच घडली असून तलाव आणि शंकर मंदिराजवळील एक […]Read More