Tags :बांगलादेशातील हिंचाचाराचा फटका कांदा निर्यातीला

ऍग्रो

बांगलादेशातील हिंचाचाराचा फटका कांदा निर्यातीला

नाशिक, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेश हिंसाचाराचा फटका नाशिकच्या कांद्याला बसला असून १०० पेक्षा जास्त ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकले आहेत. हिंसाचार वाढल्यानं सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेकडो ट्रक सीमेवर ट्रक अडकून पडले आहेत. नाशिकमधून दररोज ५०-६० ट्रक एवढा कांदा निर्यात होत असतो. बांगलादेशामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असल्याने […]Read More