Tags :फडणवीसांनी परमवीर सिंहाच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली

राजकीय

फडणवीसांनी परमवीर सिंहाच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अँटिलिया स्फोटकाचा कट रचून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आता उघडे पडले असून परमवीर सिंह हे फडणवीसांच्या हातचे बाहुले होते हे स्पष्ट झाले आहे. परमवीर सिंहानी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता […]Read More