Tags :प्रत्यक्षात कत्तल ५५०पेक्षा जास्त झाडांची? यंत्रणेकडून चुकीचे आकडे दिल्याचा आरोप

पर्यावरण

प्रत्यक्षात कत्तल ५५०पेक्षा जास्त झाडांची? यंत्रणेकडून चुकीचे आकडे दिल्याचा आरोप

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पैठण रोडसह शहर परिसरातील इतर अनेक रस्त्यांवरची शेकडो झाडे काही वर्षांत तोडल्यानंतर आता नगर नाका ते दौलताबाद रस्त्यावरचे जुने वृक्ष तोडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांची संख्या साडेतीनशे असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात साडेपाचशेपेक्षा जास्त झाडे असू शकतात, […]Read More