Tags :पाऊस थांबला तरी पूरस्थिती कायम…

पश्चिम महाराष्ट्र

पाऊस थांबला तरी पूरस्थिती कायम…

सांगली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी पूरस्थिती बदललेली नाही. कृष्णा आणि वारणा नद्यातील पाणी कमी होण्याची लोक वाट पाहत आहेत. सतत पडणारा पाऊस लक्षात घेऊन सैन्य दल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी तूर्त काही दिवस सांगली येथे थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोयना तसेच वारणा धरणातील विसर्ग अद्याप […]Read More