Tags :पर्यावरण संवर्धनासाठी हरित वारी!

पर्यावरण

पर्यावरण संवर्धनासाठी हरित वारी!

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विठू नामाच्या जयघोषणात संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूर येथे पोहोचत आहे. यातच एका गिर्यारोहकाने पर्यावरण संवर्धनासाठी हरित वारीची परंपरा सुरू केली आहे. जालना ते पंढरपूर सायकलवर प्रवास करत या व्यक्तीने 3000 सीडबॉल […]Read More