Tags :निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी सामुहिक

महानगर

निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी सामुहिक

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारमधून पदमुक्त करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया दिली असून निवडणुकीतील पराभव ही सामुहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते असे त्यांनी म्हटले आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. संविधान बदलणार हे […]Read More