Tags :नाशिक मधील धरणांचा विसर्ग

पर्यावरण

पुण्यातील, नाशिक मधील धरणांचा विसर्ग , अहमदनगर मध्ये इशारा

अहमदनगर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. खडकवासला तसेच इतर धरणातून विसर्ग सुरु असून पर्जन्यमानामुळे दौंड पुल येथे भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असुन […]Read More