Tags :नागपुरातून सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब

महिला

नागपुरातून सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला-मुली बेपत्ता होत असल्याची ओरड होत असताना पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे देण्यात येत होती. मात्र आता राज्य शासनानेच नागपूर जिल्ह्यातून केवळ ८ महिन्यांतच सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब झाल्याची बाब कबुल केली आहे. विधानपरिषेदत प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न मांडला […]Read More