Tags :दोन इमारतींमध्ये मोकळी जागा असणे आवश्यक : एम व्ही देशमुख

महानगर

दोन इमारतींमध्ये मोकळी जागा असणे आवश्यक : एम व्ही देशमुख

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईत अनेक जुन्या इमारती दाटीवाटीने एकमेकांना खेटून उभ्या आहेत. आग लागल्यानंतर त्याठिकाणी अग्निशमन वाहन पोहचू शकत नाही अशी अवस्था आहे. शहरी नियोजन केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे दोन इमारतींमध्ये मोकळी जागा असणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रकाश आणि हवा खेळती राहिली पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे ,असे प्रतिपादन फायर सेफ […]Read More