Tags :देशातील कायदा आणि संविधानाची सुध्दा हत्या झाली आहे

महानगर

देशातील कायदा आणि संविधानाची सुध्दा हत्या झाली आहे

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गुजरातमधील नरोदा दंगलीतील ज्या लोकांची हत्या झाली. ती हत्या कशाने झाली. जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्या झाली कशी? हत्या होते आणि हत्येकरु निर्दोष सोडले जातात म्हणजे एकादृष्टीने ज्यांची हत्या झाली त्यांचीही हत्या झाली तेही गेले आणि या देशात जो कायदा आहे जी कायद्याची व्यवस्था आहे. जे संविधान […]Read More