Tags :गारपिटीने 500 हेक्टर क्षेत्रातील कांदा

ऍग्रो

गारपिटीने 500 हेक्टर क्षेत्रातील कांदा,हरभरा, गव्हाचे नुकसान

अमरावती, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांमध्ये काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपीट झाली. यामध्ये धामणगाव, तळेगाव दशासर भागात जोरदार फटका बसला. गारपीटीमुळे जवळपास 500 हेक्टर क्षेत्रातील ,हरभरा, गहू, तुर, कांदा,संत्रा आणि इतर भाजीपाला फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास […]Read More