Tags :खत-प्रकल्प

ऍग्रो

शेतकऱ्यांना स्वस्त खते देण्याची सरकारची नवीन योजना

नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय रसायन व खत मंत्री मनसुख मंडावीया (Mansukh Mandavia)यांनी खत उत्पादन क्षेत्रात भारत स्वावलंबी होण्याच्या तयारीचा आढावा घेतला. मंडावीया म्हणाले की, रामगुंडम प्रकल्प सुरू झाल्यामुळे देशात प्रतिवर्षी 12.7 लाख मेट्रिक टन स्वदेशी यूरियाचे उत्पादन सुरू झाले असून यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या स्वप्नाला युरिया […]Read More