Tags :खतांचा-पुरवठा

Featured

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतरही रब्बीची, गव्हाची पेरणी सामान्य, सुमारे 25 दशलक्ष हेक्टर

नवी दिल्ली, दि. 13  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी सुधारणांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा चालू रब्बी हंगामातील लागवडीवर परिणाम झालेला नाही. याउलट पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. चालू रब्बी हंगामातील पिकांची पेरणी शेवटच्या टप्प्यात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. कडधान्ये आणि तेलबिया यासह भरड […]Read More