Tags :कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी

राजकीय

कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार माजला असून मुंबई, नवी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून कायदा सुव्यवस्था राखण्यात या सरकारला अपयश आलं असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषदेत केली. मुंबई,नवी मुंबईत दलालांचा सुळसुळाट असून हप्तेबाजीखोरांचे जाळ पसरले आहे. शेतकरी, बेरोजगार तरुणांना न्याय देण्यास हे […]Read More