Tags :काँग्रेसची गॅरंटी हिंदुस्थानचा आवाज

महानगर

काँग्रेसची गॅरंटी हिंदुस्थानचा आवाज, जनतेची मते विचारात घेऊन बनवली गॅरंटी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा केल्यामुळे हिंदुस्थान जवळून पाहण्याची संधी मिळाली. मी जो हिंदुस्थान समजत होता त्यापेक्षा तो वेगळा असल्याचे या यात्रेतून समजले. भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले त्यामुळे दुसऱ्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी […]Read More