Tags :ऊस गाळपात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल

बिझनेस

ऊस गाळपात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल

कोल्हापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात आतापर्यंत सुमारे ९५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून राज्यातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. फेब्रुवारी अखेर राज्यात ९५९ लाख मॅट्रिक टन उसाचं गाळप झालं असून ९५१.७५ लाख क्विंटल साखर उत्पादन झालं आहे.सरासरी आठ लाख क्विंटल साखर उत्पादन घटलं आहे. राज्यात एकूण साखर उतारा ९.९१ टक्के आहे. कोल्हापूर […]Read More