Tags :अवकाळीसाठी पंचनामे युद्ध पातळीवर सुरू

Featured

अवकाळीसाठी पंचनामे युद्ध पातळीवर सुरू

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना योग्य ती मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.Panchname for Awakali started on war level अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १ लाख […]Read More