Tags :अर्थसंकल्प म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात

राजकीय

अर्थसंकल्प म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे. राज्यातील कोणाचंही समाधान न करणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते, फडणवीसांनी विरोधकांना पंचामृत , शिंदे गटाला प्रसाद तर भाजपाच्या […]Read More