Tags :स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प

कोकण

स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बारसू सोलगाव भागातील सर्व स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प हाती घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. या प्रकल्पाचे फायदे आम्ही गावकऱ्यांना समजावून सांगू , त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. या […]Read More