Tags :सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होता ना

राजकीय

सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होता ना ,मग कुठे गेली होती

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उध्दव ठाकरे यांनी नैतिकेतेच्या गोष्टी करू नये. माणूस कसा दुटप्पी असू शकतो, हे या निकालावरून दिसून येते .नैतिकतेच्या दृष्टीकोनातून २०१९ मध्ये युती म्हणून निवडणूक लढलो तेव्हा नैतिकता कुठे होती असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. सर्वसामान्य शिवेसैनिकाला ते मुख्यमंत्री करणार होते तेव्हा कुठे गेली होती नैतिकता. ही […]Read More