Tags :वीटभट्टीवरील महिला

महिला

वीटभट्टीवरील महिला, मुलींच्या मूलभूत अधिकारांची जाणीव कुणाला?

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेळघाटाला कुपोषण, बाल-माता मृत्यू हे पाचवीला पुजलेले आहेत. शिवाय, आदिवासी महिलांना त्यांच्या पुरुषांसह प्रत्येक उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात गाव सोडावे लागते. परिणामी, मुले आणि मुली दोघेही जोडीदार शोधण्यासाठी स्थलांतर करतात. गरिबी आणि उपासमारीतून सुटण्याची तळमळ असलेल्या या व्यक्तींना वीटभट्टीवर मजुरी करावी लागते. वीटभट्टीवर दिवसभर राबत असलेल्या आदिवासी महिलांपाठोपाठ वयात […]Read More