Tags :रायगडातील ६७ हजार महिलांची धुरापासून मुक्ती

महिला

रायगडातील ६७ हजार महिलांची धुरापासून मुक्ती

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० चा तिसरा टप्पा सध्या अलिबागमध्ये सुरू आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे. या टप्प्याचा एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यात 2,097 नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील एकूण 67,152 व्यक्तींनी याचा लाभ घेतला आहे, […]Read More