Tags :राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

पश्चिम महाराष्ट्र

राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग , २७ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 4.21 टीएमसी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड तसेच हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे तसेच चिखली, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ […]Read More