Tags :यंदाच्या आषाढी यात्रेत मोबाईल बंदी नाही

पश्चिम महाराष्ट्र

यंदाच्या आषाढी यात्रेत मोबाईल बंदी नाही

पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीचे नियोजन सध्या सुरू झाले आहे. 29 जून रोजी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली.Mobile phones are not banned in this year’s Ashadhi Yatra या बैठकीमध्ये दर्शन रांगेचे व्यवस्थापन मंदिरातील अंतर्गत […]Read More