सातारा दि २८ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या किल्ले प्रतापगड येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ललित पंचमीच्या दिवशी रात्री श्री भवानी मातेच्या मंदिरास साडेतीन वर्षे पूर्ण झाले त्या निमित्ताने मशाल महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी प्रतापगडावरती सुमारे 366 मशाली शिवप्रेमींनी पेटवल्या. शक्ती आणि युक्तीचा संदेश देत युवकांनी छत्रपती शिवाजी […]Read More
बंगळुरु, दि. २४ : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि तत्त्वज्ञ एस. एल. भैरप्पा यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवलेल्या भैरप्पा यांनी ‘पर्व’ आणि ‘आवरण’ यांसारख्या वादग्रस्त आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. बंगळूरु येथील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी बुधवारी (24 सप्टेंबर) दुपारी वाजता अखेरचा श्वास […]Read More
रत्नागिरी, दि. 22 : कोकणातील सड्यावर कोरलेली प्राचीन कातळशिल्पे (Geoglyphs जाग प्रसिद्ध आहेत. यांचा निर्मितीकाळ नुकत्याच समोर आलेल्या एका नव्या संशोधनानुसार ही कातळशिल्पे २४ हजार वर्षांपूर्वीची असू शकतात, ज्यामुळे ती जगातील सर्वात जुन्या ज्ञात शैलकला परंपरांपैकी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे, या कातळशिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा (World Heritage Site) दर्जा मिळण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना […]Read More
कोल्हापूर दि २२: दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून भक्तांवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज विधिवत घटस्थापनेनं शारदीयनवरात्रौत्सवाला कोल्हापुरात प्रारंभ झाला. आज श्री महालक्ष्मी अंबाबाई ची कमलादेवी रुपात पूजा बांधण्यात आली. देशातील ५१ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेला महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसर नवरात्रौत्सवासाठी मंगलमयी वातावरण आणि रोषणाईने सजला आहे.नवरात्र […]Read More
मुंबई, दि १८ठाण्यातील टेंभी नाका येथीलस्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची दुर्गेदुर्गेश्वरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीसाठी तयार करण्यात येत असलेल्या देखाव्याच्या कामाची पाहणी केली. १९७८ पासून ठाणे शहरात हा नवरात्रोत्सव मोठ्या […]Read More
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या प्रसिद्ध थंड हवेच्या पर्यटनस्थळांना युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे. 17 सप्टेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या भारतातील स्थायी समितीने अधिकृत घोषणा करत या दोन्ही स्थळांचा समावेश जागतिक नैसर्गिक स्थळांच्या यादीत केला. यापूर्वी कास पठार, प्रतापगड, कोयना अभयारण्य यांना हा दर्जा मिळाला होता, आणि आता महाबळेश्वर–पाचगणीच्या समावेशामुळे […]Read More
कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती आणि १०० वर्षांपूर्वीच्या महाकुंभाचे वैभव
पुणे, दि १७दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यातील बाल गंधर्व कला दालनात सहा दिवसीय “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन २२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि महाकुंभाच्या वैभवाला अर्पण करण्यात आले आहे. देशभरातील विविध कलाकारांच्या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती, परंपरा आणि […]Read More
मुंबई, दि. १६ : कोल्हापुरातील शाही दसर्यानंतर आता तुळजापुरातील तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवाचा महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार त्याठिकाणी येत्या नवरात्रौत्सवात घटस्थापनेपासून दसर्यापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राज्याच्या पर्यटन विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले. या राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे तुळजापुरमध्ये (Tuljapur)धार्मिक विधीबरोबरच राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरील सुप्रसिध्द कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, […]Read More
पुणे, दि १५दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यात “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला आणि महाकुंभाच्या भव्यतेला समर्पित आहे.प्रदर्शन १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बालगंधर्व कला दालन, पुणे येथे होणार असून, त्याचे उद्घाटन १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ […]Read More
मुंबई दि १३:– चोवीस तास बातम्यांच्या विश्वात वावरणार्या पत्रकारांच्या मनात दडलेल्या संवेदनशीलतेला व सृजनशीलतेला रंगभूमीवर आता व्यासपीठ मिळणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ पहिल्यांदाच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत उतरणार आहे. सदस्यांच्या कलागुणांना स्टेज देण्याचा हा अभिनव प्रयत्न पत्रकारांच्या नाट्यप्रेमाचा उत्सव ठरणार आहे. ‘नाट्य शुक्रवार’ या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यकारिणीचाही उत्साह वाढला आहे. संघाचे […]Read More
Recent Posts
- शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहिण या मुद्द्यांवर सरकारकडून जनतेची फसवणूक
- ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू
- *एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट
- ‘ॲग्रीकॉस २०२५’ दिवाळी अंकाचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन
- मीरा – भाईंदर महानगरपालिकेत मराठीतच कामकाज अनिवार्य, सरनाईकांचा आग्र
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019