चंद्रपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :1 मार्चपासून चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर नेण्यासाठीचा ताडोबा महोत्सव सुरू आहे, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून रोजगार अशी साखळी जोडत मानव अस्तित्वाशी घट्टपणे जोडण्याचा वनविभागाचा हा प्रयत्न आहे. https://youtu.be/VsCXVPgc_pY चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाच्या निमित्ताने अनोखा गिनीज विश्वविक्रम झाला. शहरातील रामबाग वनवसाहत मैदानावर भारतमाता […]Read More
पुणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागांतील वातावरणात मोठा बदल झाला आहे.दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 20 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र , असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांच्या कामाचा वन विभागाकडून गौरव […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गारगाई धरणाच्या बांधकामामुळे सह्याद्रीच्या वायव्येकडील भाग आणि पालघर जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांच्या मुक्त संचारावर निर्बंध येणार आहेत. शिवाय, त्या भागातील इकोसिस्टमवर नकारात्मक परिणाम होईल. परिणामी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) या प्रदेशात कोणत्याही बांधकामाला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या निषेधार्थ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने केंद्रीय पर्यावरण, वने आणि […]Read More
वाशिम, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसंत ऋतू लागताच जंगलामध्ये पळस फुले बहरतात आणि लाल केशरी रंगाने संपूर्ण वसुंधरा बहरून जाते. मात्र वाशिम जिल्ह्यातील वनोजा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलेला आहे. हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून, औषधीसाठीही या पिवळ्या पळस फुलांचा वापर होत असल्याने या पळसाला विशेष महत्व आहे. काटेपूर्णा अभयारण्य परिसरात […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वास्तुविशारद श्रीनिवास आणि त्यांची पत्नी डॉक्टर रश्मी वरखंडकर यांनी नेहमीच मुंबईतील आलिशान जीवनशैली स्वीकारली आहे. मात्र, ते आता रायगडच्या डोंगररांगांमध्ये बांबूच्या घरात राहून पर्यावरणपूरक जीवन जगण्यासाठी शेती आणि पशुपालन करत आहेत. भौतिक सुखासाठी पर्यावरणावर घाला नको. सिमेंट काँक्रीटच्या घरांवर लाखो रुपये खर्च करणेही गैर असल्याचे वास्तुविशारद श्रीनिवास मानतात. साध्या […]Read More
दापोली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :निसर्ग देवतेने पर्यावरण प्रेमींच्या तोंडून निसर्गाला आरक्षण द्या नाहीतर मरणाला तयार व्हा असा जणू काही संदेशच दिला असल्याचे मत पर्यावरण प्रेमी प्रशांत परांजपे यांनी दोन आणि तीन मार्चला दापोलीमध्ये पर्यावरण स्नेहींच्या होणाऱ्या सहविचार सभेच्या निमित्ताने व्यक्त केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव येथील आम्रपाली होमस्टे या ठिकाणी महाराष्ट्रातील […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज व्हीपीएमएस लॉ कॉलेज आणि बांदोडकर ऑटोनॉमस कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण कायदेशीर संरक्षण आणि सुधारणांचे आव्हाने आणि भविष्य’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे तज्ञांनी पाहुण्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि अभ्यागतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्या प्रसारक मंडळाचे टीएमसी विधी […]Read More
चंद्रपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या वनव्याप्त क्षेत्राच्या आसपास असणाऱ्या गावांना वन्यजीवांच्या हल्ल्याचा सतत धोका असतो. राज्यभर याबाबत गंभीर स्थिती आहे. यावर उपाय म्हणून राज्याच्या वनविभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित नवा प्रयोग चंद्रपूरच्या सिताराम पेठ गावात आणि अन्य 12 गावांमध्ये सुरू केला आहे. गेल्या वर्षभरात हा प्रयोग माफक यशस्वी झाल्याने मानव -वन्यजीव संघर्ष […]Read More
कोल्हापूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील नागरी भागात तसंच किटवाड धरण परिसरात सकाळी टस्कर हत्ती आल्यानं खळबळ उडाली , टस्करानं काही शेतकऱ्यांच्या ऊसाचं नुकसान देखील केलं आहे. कुदनुर रस्त्यावर बराच काळ हत्ती ठाण मांडून होता. कोलिक, हाजगोळी, जेलुगडे, कळसगादे, खामदळे, कानूर परिसरात नियमित हत्तीचा वावर असतो त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. […]Read More
Recent Posts
- डाॅक्टर दिनानिमित्त ‘रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळा २.०’ उत्साहात संपन्न
- *वारी म्हणजे काय? अजिंक्य राऊतने उलगडलं सार
- *नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ — जगातील सर्वात भव्य महाकाव्याचा आरंभ
- खांद्यावर नांगर ठेवून शेती करणे हे व्हिजन महाराष्ट्र का…
- धर्मादाय रुग्णांच्या मदतीसाठी आता आरोग्यदूत आणि डॅशबोर्ड
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019